नांदेड : ज्यांची दुकानं बंद केली, ते जातीय तणाव निर्माण करतात : नितीन गडकरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोदी, गडकरी आणि फडणवीस सत्तेत आल्यानंतर अनेकांची दुकानं बंद झाली. आणि त्यामुळेच काही लोक जातीय तणाव निर्माण करत असल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला. ते आज नांदेडमध्ये बोलत होते. गडकरींच्या हस्ते महामार्गाचं भूमीपूजन करण्यात आलं. यावेळी गडकरींनी जलयुक्त शिवारच्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. तसंच मराठवाड्याला केंद्रीय जलसंधारण विभागाकडून 1 लाख कोटीचा निधी देण्याची घोषणाही केली.