नागपूर : सरकार पतंजलीचं दूध बाजारात येण्याची वाट पाहतंय का? - धनंजय मुंडे

Continues below advertisement
दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का?  प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय द्यायचाच नाही, असे सरकारने धोरण ठरवले आहे काय? असा प्रश्न विधानपरिषद विरोधपक्ष नेते धनंयज मुंडे यांनी केला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram