नागपूर : भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय : धनंजय मुंडे
Continues below advertisement
भाजप सरकार शेतकरी विरोधी असून, कर्जमाफी, शेतीसाठी वीज आणि बीटी बियाण्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्य़ाचा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन आज ते विधानपरिषदेते बोलत होते.
Continues below advertisement