मुंबई : बारावी रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांचे 7 गुण मिळणार?

Continues below advertisement

बारावी रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत चार चुका असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सात गुण खैरात होण्याची शक्यता आहे.

बारावीच्या रसायनशास्त्राची 28 फेब्रुवारीला परीक्षा होती. त्यामध्ये चार प्रश्नांत छपाईच्या चुका होत्या. या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सात गुण द्यावे लागणार आहेत. मुख्य नियंत्रकांनी घेतलेल्या बैठकीत ही शिफारस करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram