मुंबई : शेतकऱ्यांच्या संपामुळे भाज्यांचे दर दुप्पटीने वधारले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2018 03:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकऱ्यांच्या संपामुळे मुंबईत नेहमीपेक्षा भाजीपाल्याची आवक निम्म्याने घटली आहे. त्यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांकडील भाज्यांचे दर अक्षरश: दुप्पटीने वाढले आहेत. याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी वेदांत नेबने...