UNCUT : मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन : आदित्य ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement
शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला. यापुढे स्वबळावर लढायचं, जिंकायचं आणि एकहाती सत्ता आणायची, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं. मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram