मुंबई : सरकारची नियत नाही, शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घ्या: शरद पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
"एक शेतकरी म्हणून माझा शेतकरी संपाला पाठिंबा आहे. समाजाने शेतकरी संपाला पाठिंबा द्यावा. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. तशी त्यांची नियत दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी" असं आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते मुंबईत बोलत होते.
यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध न ओतण्याचंही आवाहन केलं.
यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध न ओतण्याचंही आवाहन केलं.