मुंबई : पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाची परीक्षा कॉलेजनेच घ्यावे : युवासेना
Continues below advertisement
पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांची परीक्षा मुंबई विद्यापीठाने न घेतला महाविद्यालयांनी घ्यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. गेल्या दोन वर्षापासून विद्यापीठमार्फत परीक्षा घेत होतं. पण यामुळे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना
त्रास होत असल्याने युवासेनेने ही मागणी केली आहे.
त्रास होत असल्याने युवासेनेने ही मागणी केली आहे.
Continues below advertisement