मुंबई : रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ, तुमच्यावर काय परिणाम?

Continues below advertisement
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर 6.25% तर रिव्हर्स रेपो दर 6 % टक्के इतका झाला आहे.

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचा हप्ता वाढणार आहे.

आरबीआयने 2018-19 या वर्षाचं तीसरे पतधोरण जाहीर केलं. रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केल्याने महागाईही वाढण्याची चिन्हं आहेत.

व्याजदरांबाबत आरबीआयच्या समितीची दोन दिवस बैठक सुरु होती. त्यानंतर आज गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पतधोरण जाहीर केलं.

मोदी सरकारच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात आरबीआयने पहिल्यांदाच रेपो दरात वाढ केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram