मुंबई : फटाकेबंदीसंदर्भातील वक्तव्यावरुन रामदास कदमांचं घुमजाव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्रामध्ये फटाकेबंदी करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याच्या वक्तव्यावरून राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी घुमजाव केलं आहे.
हिंदू सणांवर निर्बंध घालणारे निर्णय आम्ही घेणार नाही, असं विधान करुन रामदास कदम यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला.
दिल्लीतल्या फटाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार का? या प्रश्नावर कालच फटाकेमुक्त दिवाळीच्या कार्यक्रमात कदम यांनी, याबाबत मुखयमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आता त्यांनी या विधानावरुन घुमजाव केलं आहे.
हिंदू सणांवर निर्बंध घालणारे निर्णय आम्ही घेणार नाही, असं विधान करुन रामदास कदम यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला.
दिल्लीतल्या फटाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार का? या प्रश्नावर कालच फटाकेमुक्त दिवाळीच्या कार्यक्रमात कदम यांनी, याबाबत मुखयमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आता त्यांनी या विधानावरुन घुमजाव केलं आहे.