मुंबई : मुख्यमंत्र्यांशी दूधदराबाबत कोणतीही चर्चा नाही, सरकारकडून खोटा प्रचार, राजू शेट्टींचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दूध उत्पादकांना प्रतिलीटर 5 रु अनुदान मिळावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन तीव्र झालंय़.. असं असताना मुख्यमंत्र्यांनी फोन केलेला नाही आणि कुठलीही चर्चा झालीच नसल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हंटलंय... दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींना चर्चेसाठी बोलावलं मात्र ते चर्चेला येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आजच्या पत्रकारांसोबतच्या चर्चेत म्हंटलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य राजू शेट्टींनी पूर्णपणे खोडून काढलंय..खोटा प्रचार करण्यासाठी आंदोलन खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शेट्टींनी केलाय