मुंबई : रेल्वे ट्रॅकवरील कचऱ्यामुळे महापालिका आणि रेल्वे प्रशासन पुन्हा एकदा आमनेसामने
Continues below advertisement
रेल्वे ट्रॅकवर साचणाऱ्या कचऱ्यामुळे महापालिका आणि रेल्वे प्रशासन पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. रेल्वे ट्रॅकवरील कचऱ्यामुळे अनेक अडचणी येतात कचरा उचलण्याची जबाबदारी कुणाची हे सांगण्याची गरज नाही असं रेल्वेचे जनरल मॅनेजर डी के शर्मा यांनी महापालिकेचं नाव न घेता म्हटलंय. तसेच मध्य रेल्वेच्या ९० टक्के गाड्या वेळेवर धावत असल्याचा दावाही त्यांनी केला.
Continues below advertisement