मुंबई : संभाजी भिडेंना अटक न केल्यास 26 मार्चला मोर्चा अटळ : प्रकाश आंबेडकर

Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकारांची वर्षा बंगल्यावर भेट झाली. भिडे गुरुजींना अटक न झाल्यास 26 मार्चाला होणारा एल्गार मार्च अटळ असल्याचा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola