मुंबई: प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारचं पाऊल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार एक महत्वाचं पाऊल उचलण्याच्यास तयारीत आहे.
निवासी हॉटेल्समध्ये ज्या बाटलीबंद पाण्याचा वापर केला जातो त्या प्लास्टिक बॉटलवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहे.
निवासी हॉटेल्समध्ये ज्या बाटलीबंद पाण्याचा वापर केला जातो त्या प्लास्टिक बॉटलवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहे.