मुंबई : रस्ते घोटाळ्यातील दोषी अभियंत्यांना पाठीशी घालण्याचा शिवसेनेचा डाव, विरोधकांचा आरोप

Continues below advertisement
मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यातील दोषी अभियंते आणि अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षानं केलाय.... रस्ते घोटाळ्यातील 96 दोषी अभियंते, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करूनही त्यांना निलंबित करण्याची काँग्रेसनं मागणी केलीए...  अडीच वर्षानंतर अहवाल सादर करून पालिकेचा दिखावा असल्याचं विरोधीपक्षानं म्हंटलंय... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram