Aarey Tree Cutting | विकासकामांसाठी वृक्षतोड अनिवार्य, आरेतील वृक्षतोडीला नितीन गडकरींचं समर्थन | मुंबई |ABP Majha

Continues below advertisement
वृक्षारोपणाला महाराष्ट्र सरकारने खूप महत्त्व दिलं आहे. इथे सुरु असलेला हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. विकासकामांसाठी काही ठिकाणी वृक्षतोड अनिवार्य आहे. मात्र त्याची भरपाई म्हणून नवे वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि विकासकामे यांचा समतोल राखणं महत्त्वाचे आहे. माझ्या काळात जेव्हा मी वांद्रे-सीलिंकचं काम सुरु केलं होतं, तेव्हाही किती याचिका आल्या, किती विरोध झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram