स्पेशल रिपोर्ट : मुंबई : औरंगाबादपाठोपाठ मुंबईलाही कचराकोंडीचा विळखा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नियोजन शून्यतेचा अभाव, धोरणं राबवण्याची उदासिनता आणि नाविन्यतेचा अभाव ही त्रिसुत्री साधली गेली की काय घडतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मुंबईतला मातोश्रीबाहेरचा परिसर.
मुंबई महानगरपालिकेच्या ओला-सुका कचरा वर्गीकरण आणि कचरा प्रक्रिया केंद्र उभारणी योजनेचा पुरता फज्जा उडालाय.
महापालिकेनं सध्या मुंबईतल्या शेकडो इमारतींचा कचरा उचलणं बंद केलंय.
मुंबई महानगरपालिकेच्या ओला-सुका कचरा वर्गीकरण आणि कचरा प्रक्रिया केंद्र उभारणी योजनेचा पुरता फज्जा उडालाय.
महापालिकेनं सध्या मुंबईतल्या शेकडो इमारतींचा कचरा उचलणं बंद केलंय.