लाल वादळ : मुंबई : मोर्चेकऱ्यांना मुंबईकरांचा मायेचा हात, ठिकठिकाणी खाण्या-पिण्याची व्यवस्था

आपल्या मागण्यांसाठी उन्हातानाची पर्वा न करता नाशिक ते मुंबई असा पायी प्रवास करुन आलेल्या मोर्चेकऱ्यांना मुंबईकरांनी मायेचा हात दिला. मुंबईकरांकडून मोर्चेकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पाणी आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola