मुंबई : आमदारांचं राजीनामा सत्र बोगस, नियमाचं उल्लंघन केल्याने राजीनामे फेटाळण्याची शक्यता

Continues below advertisement
आमदारांनी सुरु केलेलं राजीनामा सत्र तद्दन बोगस असल्याचं माझाच्या पडताळणीत समोर आलं आहे. कारण राजीनामा देताना कोणत्याही कारणाविना किंवा अटीशर्थीविना द्यावा असा संकेत आहे. पण आमदारांनी राजीनामा देताना याच नियमाचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांचे राजीनामे फेटाळलेच जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram