मुंबई : श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं : एस. बालकृष्णन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Feb 2018 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी नवनवी माहिती समोर येत असताना आता ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून श्रीदेवी यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे.
'बाथटब हा फक्त 3 फूट खोल असतो. अशावेळी त्यात कोणी कसा काय बुडू शकतो? तसंच तिच्या शरीरामध्ये अल्कोहलचं प्रमाणंही कमी होतं.' असं बालकृष्णन यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
'बाथटब हा फक्त 3 फूट खोल असतो. अशावेळी त्यात कोणी कसा काय बुडू शकतो? तसंच तिच्या शरीरामध्ये अल्कोहलचं प्रमाणंही कमी होतं.' असं बालकृष्णन यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.