मुंबई : संविधान बचाव रॅली होणारच : जितेंद्र आव्हाड

Continues below advertisement
मुंबईत 26 जानेवारीला विरोधकांची संविधान बचाव रॅली निघणार आहे. गेट ऑफ इंडियावर होणाऱ्या या रॅलीच्या सांगता कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियानं ही परवानगही नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संविधान बचाव रॅली होणारच, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram