मुंबई: एल्फिन्स्टन दुर्घटनेपूर्वी याचिका दाखल का केली नाही?: हायकोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Oct 2017 04:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एलफिन्सटन चेंगराचेंगरीची घटना अतिशय गंभीर आहे. मात्र या दुर्घटनेत याचिका करणारे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी चिंतीत आहेत. असा गंभीर आरोप मुंबई हायकोर्टानं केलाय. २३ जणांचे बळी गेल्यावर या याचिकाकर्त्यांना जाग आली का? असा सवाल विचारायलाही हायकोर्ट विसरलं नाही.
एल्फिन्स्टन दुर्घटनेत सामाजिक कार्यकर्ता प्रदीप भालेकर आणि विक्रांत तावडे यांनी याचिका दाखल केलीय. दोषी अधिका-यांवर कारवाई आणि न्यायालयीन चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आलीय.
एल्फिन्स्टन दुर्घटनेत सामाजिक कार्यकर्ता प्रदीप भालेकर आणि विक्रांत तावडे यांनी याचिका दाखल केलीय. दोषी अधिका-यांवर कारवाई आणि न्यायालयीन चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आलीय.