Water tax Increase | मुंबईकरांचं पाणी महागलं, पाणीपट्टीच्या दरात अडीच टक्क्यांनी वाढ | ABP Majha

Continues below advertisement

एकीकडे मुंबईकरांना उद्यापासून पाणीकपातीची झळ सोसावी लागणार आहे तर दुसरीकडे पाणी पण महागणार आहे. कारण पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पाणीपट्टीचे दर अडिच टक्क्यानं वाढले आहे. 16 जून पासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram