मुंबई : कृत्रिम स्वादुपिंडामुळे मधुमेहावर मात करणं शक्य!
Continues below advertisement
आयआयटी मुंबईचे प्राध्यापक बेल्लारेंनी कृत्रिमरित्या स्वादुपिंड तयार करत मधुमेहींसाठी नवा आशेचा किरण निर्माण केला आहे. कृत्रिम स्वादुपिंडामुळे रुग्णाला कमी प्रमाणात इन्शुलिन घ्यावं लागेल किंवा ते घेण्याची गरजही उरणार नाही.
Continues below advertisement