मुंबई : एका वर्षात 483 बालकांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
साल 2017-18 मध्ये मुंबईमध्ये 483 बालकांचा मृत्यू झालाय. यावर हायकोर्टाने मुंबईसारख्या शहरातही बालमृत्यूचं प्रमाण इतकं का? असा सवाल राज्य सरकारला विचारलाय. तसेच दरवर्षी राज्यभरातून खाजगी आणि सरकारी महाविद्यालयातून उत्तीर्ण होणा-या डॉक्टरांची संख्या किती याचं तातडीनं उत्तर देण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिलेत.