मुंबई : स्कूलबसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पालक आणि शाळांनी लक्ष द्यावं : हायकोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपली मुलं स्कूल बसनं व्यवस्थित शाळेत पोहोचतायत की, नाहीत यावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शिवाय मुलं शाळेत कशी येतात याकडं शाळेनं लक्ष दिलं पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. पीटीए युनायटेड फोरमने केलेल्या जनहीत याचिकेवर उच्च न्यायलयात सुनावणी सुरु आहे.