एल्गार मोर्चा : पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये बाचाबाची, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन

Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करा, अशी मागणी करत आज भारिप बहुजननं आंदोलन सुरु केलं. भायखळा ते विधीमंडळ अशा एल्गार मार्चचं आयोजन आंबेडकरांनी केलं होतं. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आता आंदोलक आझाद मैदानावर एकत्र झाले आहेत. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यामुळे पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांचं आहे. त्यांनी भिडेंना अटक केली पाहिजे. असं म्हणत प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले. पण प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना शांतेतचं आवाहन केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram