मुंबई : उद्या 29 एप्रिल रोजी दिल्लीत काँग्रेसची जनआक्रोश रॅली, मुंबईतून कार्यकर्ते रवाना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2018 02:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दलित, अल्पसंख्यांक आणि महिलांवर वाढते अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
बेरोजगारी याविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उद्या दिल्लीतील रामलीला मैदानात 'जनआक्रोश रॅली' चं आयोजन करण्यात आलंय. यासाठी मुंबईतून 1500 काँग्रेस कार्यकर्ते राजीव गांधी सुपरफास्ट या विशेष एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झालेत. आज काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
बेरोजगारी याविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उद्या दिल्लीतील रामलीला मैदानात 'जनआक्रोश रॅली' चं आयोजन करण्यात आलंय. यासाठी मुंबईतून 1500 काँग्रेस कार्यकर्ते राजीव गांधी सुपरफास्ट या विशेष एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झालेत. आज काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.