मुंबई : हायकोर्टाकडून मुंबई विद्यापीठाच्या एलएलबीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एलएलएम पाठोपाठ एलएलबीच्या पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांनाही मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. पहिल्या सत्राच्या परिक्षेला गैरहजर राहणा-यांना नापास करू नका, पुढच्या सत्रात त्यांची पुन्हा परीक्षा घ्या. असे स्पष्ट निर्देश हायकोर्टानं मुंबई विद्यापीठाला दिले आहेत