मुंबई : गद्दार राजेंद्र गावितांना कसं निवडून देणार, अशोक चव्हाणांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळला

Continues below advertisement
पलूस आणि पालघर निवडणूक बाबत भाजप बरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही, राजेंद्र गावित यांनी काँग्रेस पक्षासमवेत गदारी केली त्यांना कसं निवडून आणणार असा सवाल विचारत अशोक चव्हाणांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram