मुंबई : प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ हवेतच विरली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यंदा प्रदूषणमुक्तीसाठी फडणवीस सरकारने भरपूर प्रयत्न केले. पण हे प्रयत्न हवेत विरल्याचं दिसत आहे. कारण गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अनेक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीची शपथ दिली. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.