ABP News

मुंबई : ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याने महापालिकेची मंत्रालयावर दंडात्मक कारवाई

Continues below advertisement
‘स्वच्छ भारत’ची टिमकी वाजवणारेच अस्वच्छ असल्याचं समोर आलं आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण आणि प्रक्रिया न केल्यामुळे मंत्रालयाला दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनं मंत्रालयाला 10 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.मंत्रालय, कुलाबा, कफ परेड, सीएसटीएम सारख्या उच्चभ्रू भागांत महापालिकेनं 141 आस्थापनांना 10 हजार रुपयांचा दंड भरण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola