मुंबई | वांद्र्यात पैशांच्या व्यवहारातून महिलेकडून महिलेची गळा चिरुन हत्या

मुंबईतल्या वांद्र्यात महिलेनंच महिलेचा गळा कापून हत्या केली. याप्रकरणी आरोपी महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून महिलेची हत्या झाली. अर्चना नामक महिलेची हत्या रिलायबल कन्स्ट्रक्शनच्या रिकाम्या जागेतील शेडमध्ये काल करण्यात आली. दुपारी अडीच ते सव्वा सहादरम्यान ही घटना घडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola