Kisan Long March : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा सरकारवर निशाणा

मुंबईतील आझाद मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अपयशी ठरल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola