मुंबई : स्थानिकांची घरं-दारं उद्ध्वस्त करुन प्रकल्प नको, नाणार प्रकल्पावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
नाणारवासीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही भेट घेणार आहेत. लोकांची घरं, दारं उद्धवस्त करुन नाणार प्रकल्प कधी मान्य होणार नाही, आधी स्थानिकांचे प्रश्न मार्गी लावा, मग पुढचं पाऊल टाका असं सल्ला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी दिला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram