मुंबई : 'करुन दाखवलं म्हणणाऱ्यांनी पावसानंतर पळून दाखवलं' शेलारांची सेनेवर टीका

Continues below advertisement
मुसळधार पावसानं मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता भाजप  आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांची बरसात सुरु झाली आहे. करुन दाखवलं म्हणणाऱ्यांनी पावसानंतर पळून दाखवलं अशा शब्दात आशिष शेलारांनी शिवसेनेला लक्ष्यं केलं आहे. रविवारपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं. पण मुंबईचे महापौर विश्ननाथ महाडेश्वर मात्र पाणी न साचल्याचं सांगितलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram