मुंबई : सध्याच्या परिस्थितीत राजकीय साफसफाई गरजेची : आदित्य ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पर्यावरण संवर्धनासाठी जशी कचऱ्याची साफसफाई गरजेची असते, तशीच सध्या राजकीय साफसफाई गरजेची असल्याचं सांगत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीमेसाठी ते मुंबईतल्या दादर चौपाटीवर आले होते. काही दिवसांपूर्वी प्लास्टिक पर्याय होतं, त्यावरच आता बंदी आणावी लागती आहे, 2019 पर्यंत आपण प्लास्टिकमुक्त होऊ असं सांगत त्यांनी मोदी आणि भाजपला लक्ष्य केलं.