Vidhan Sabha 2019 | महायुतीत चार घटक पक्षांना चार मंत्रिपदं मिळावीत : रामदास आठवले | ABP Majha

Continues below advertisement
महायुतीतल्या चारही घटकपक्षांना चार मंत्रिपदं मिळावीत, त्यात कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलंय. आठवलेंनी घटक पक्षांच्या पत्रकार परिषदेत ही मागणी लावून धरली. शिवाय, शिवसेना-भाजपनं महत्वाच्या खात्यांबाबत चर्चा करुन सत्तास्थापनेबाबत चर्चा करायला हवी असंही आठवलेंनी म्हटलंय. या बैठकीला आठवलेंसोबत महादेव जानकर, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटेही उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram