Heat Waves | राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उद्यापासून राज्यातल्या बहुतांश भागातील तापमानात वाढ होणार आहे..हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे..२५ मेपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. दुसरीकडे मुंबईत दोन दिवसांपासून तापमान व आर्द्रतेतही वाढ झाली आहे..पुढील ४८ तासांत तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत...२१ मे पर्यंत मुंबईतल्याही कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. यावेळी रात्रही उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.