कमला मिल आग: 14 बळी गेल्यानंतर महापालिकेची हॉटेल्सवर धडक कारवाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Dec 2017 02:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अग्नितांडवात १४ निष्पाप लोकांचा बळी गेल्यावर मुंबई महापालिकेला जाग आलीय. काल महापालिकेनं कमला मील भागातल्या चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली. आजही ही कारवाई सुरुच राहणार आहे. अनधिकृत बांधकाम आणि निहमबाह्य व्यवस्थापन असणाऱ्या हॉटेलांवर कारवाई केली जातेय.