रत्नागिरी : मुसळधार पावसाने कोकणातील नद्यांनी पात्र सोडलं

Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण खेड दापोली परिसरात मुसळधार पाऊस होतोय ...या संपूर्ण परिसरात काल रात्री पासून पावसाला सुरवात झाली यानंतर पावसाने उसंत घेतलेली नाही...या पावसामुळे चिपळूण च्या वाशिष्ठी आणि खेड च्या नारिंगी  नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे...चिपळूण आणि खेड च्या नदी काढच्या सखल भागात पाणी शिरायला सुरवात झाली आहे...जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी अधिक वाढली तर मुबई गोवा महामार्गावरील वाहतूक प्रभावित होण्याची भीती आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram