कोल्हापूर : तासभर पावसाने जयंती नाल्याला पूर, 40 गाड्या वाहून गेल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Sep 2017 11:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापुरात मध्यरात्री झालेल्या तुफान पावसानं हाहाःकार माजला आहे. कारण शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या जयंती
नाल्यानं धारण केलेल्या रुद्रावतारामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या. अनेक घरात पाणी शिरलं, तर अनेक ठिकाणी संरक्षक
भिंती कोलमडल्या आहेत.
नाल्यानं धारण केलेल्या रुद्रावतारामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या. अनेक घरात पाणी शिरलं, तर अनेक ठिकाणी संरक्षक
भिंती कोलमडल्या आहेत.