कोल्हापूर : पाण्याच्या शोधात आलेले 5 गवे विहिरीत पडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वाढत्या उष्म्यामुळे जंगलातील पाणीसाठे आटल्याने, जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे येऊ लागले आहेत. कोल्हापुरातील गगन बावडा इथल्या जंगलातून पाण्याच्या शोधत आलेल्या 5 गव्यांचा कळप एका विहिरीत पडला.
मात्र जेसीबीच्या सहाय्याने वाट करुन, विहिरीच्या गाळात रुतलेल्या 5 गव्यांना बाहेर काढण्यात यश आले. वनविभाग आणि गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन, गव्यांची सुटका केली.
मात्र जेसीबीच्या सहाय्याने वाट करुन, विहिरीच्या गाळात रुतलेल्या 5 गव्यांना बाहेर काढण्यात यश आले. वनविभाग आणि गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन, गव्यांची सुटका केली.