कोल्हापूर : घरात पाणी तापवल्याचा राग, सासऱ्याकडून सूनेसह नातवांवर चाकूने हल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पाणी तापवण्याच्या क्षुल्लक कारणावरुन सासऱ्याने सुनेसह नातवांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमधील मल्हारपेठ गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात पाणी तापवण्याच्या कारणावरुन आरोपी पांडुरंग सातपुते आणि त्यांच्या सुनेमध्ये झालेल्या वादातून पांडुरंग सातपुतेंनी आपल्या सुनेसह नातवांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात पाणी तापवण्याच्या कारणावरुन आरोपी पांडुरंग सातपुते आणि त्यांच्या सुनेमध्ये झालेल्या वादातून पांडुरंग सातपुतेंनी आपल्या सुनेसह नातवांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.