कोल्हापूर : तिसरीतल्या मुलाचं अपहरण, जवळच्या नातेवाईकावर संशय

Continues below advertisement
कोल्हापुरातील मरळी गावात तिसरीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलांचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे. जवळच्या नातेवाईकानेच मुलाचं अपहरण केल्याचा संशय आहे. प्रदीप सुतार असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram