ठाणे : कळवा, घोडबंदर परिसरात काही इमारतींमधील घरात पाणी शिरलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाण्यातही पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यातल्या रस्त्यांना अक्षरशा पुराचं स्वरुप आलं आहे. कळव्यातल्या दत्तवाडीमधील इमारती या पाण्याने वेढल्या गेल्या आहेत. तळमजल्यावरील घरांमध्येही पाणी शिरलंय. डोंबिलीमध्ये तर गेल्या एक तासापासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे.
शिवाय कांजुरमार्ग, डोंबिवली, घोडबंदर आणि वाघबीळ इथले रस्तेही पाण्याने भरले आहेत. यामुळे मुख्या मार्गांवरील वाहतूकही मंदावली आहे. एलबीएस मार्गावरुन जोगेश्वरीकडे येतानाची वाहतूक मंदावली आहे.
शिवाय कांजुरमार्ग, डोंबिवली, घोडबंदर आणि वाघबीळ इथले रस्तेही पाण्याने भरले आहेत. यामुळे मुख्या मार्गांवरील वाहतूकही मंदावली आहे. एलबीएस मार्गावरुन जोगेश्वरीकडे येतानाची वाहतूक मंदावली आहे.