राज्यात काही ठिकाणी परतीचा पाऊस, शेतकरी चिंतेत

Continues below advertisement
राज्यात काही भागात पावसानं तुरळक हजेरी लावली आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram