औरंगाबाद: मराठवाड्यात 10 महिन्यात 800 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Nov 2017 05:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सरकारनं कर्जमाफी केली तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही कमी होत नाहीत. गेल्या 10 महिन्यात मराठावाड्यातील आठ जिल्ह्यातल्या 800 शेतकऱ्यांनी आपलं जिवन संपवलंय. सर्वाधीक आतमहत्या ह्या बीड जिल्यात झाल्याचं समार येत आहे . विभागीय आयुक्तालयाच्या आकडेवारी ही बाब समोर आलीय.