हिंगोली : टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने शेतात बैल सोडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने शेतात चक्क बैल सोडल्याची घटना हिंगोलीत घडलीय. सध्या टोमॅटोला १ रुपये किलो असा भाव मिळत असल्याने लागवड खर्च सुद्धा निघत नाही. त्याच उद्विग्नतेतून देविदास कोरडे या शेतकऱ्याने हे कृत्य केलंय. टोमॅटो लागवडीसाठी कोरडेंना ६० हजार रुपयांचा खर्च आला होता. मात्र हातातोंडाशी आलेल्या पिकांत बैल सोडताना शेतकऱ्याला गहिवरून आलं होतं.