मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयानं एएआय फटकारलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
घाटकोपर विमान दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयानं एएआय म्हणजेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला खडेबोल सुनावले आहेत. लोकांच्या सुरक्षेची काळजी घेता येत नसेल तर तुमचे अधिकार काढून घेऊ असा इशारा उच्च न्यायालयानं दिला आहे. तसंच प्रत्येक गोष्टीत आम्हाला भागीदारही बनवू नका असं खडसावून सांगितलं आहे. या घटनेची गंभीर दखल घेण्याचे आदेशही हायकोर्टानं एएआयला दिले आहेत.